Showing posts with label आवडलेली गाणी. Show all posts
Showing posts with label आवडलेली गाणी. Show all posts

Monday, May 18, 2020

खता तो जब हो के(द‍िल का क्या कसूर)


वाचक हो धन्यवाद,
आत्ता पर्यंत तुम्ही मला खुप चांगला प्रतिसाद देत आला आहात. माझ्या काही पोस्ट मध्ये चुक असेल तर ती ही सांगत आलात त्य बद्दल परत धन्यवाद. आता मी घेउन आलीए एक नवीन पोस्ट. “मला आवडलेली गाणी.” या मध्ये जी मला गाणी आवडतात जी गाणी मी गुणगुणते त्या प्रत्येक गाण्यांची माहिती आणी रसग्रहण असेल.
दिल का क्या कसूर १९९२ ची लॉरेन डिसूजा निर्देशित चित्रपट.
गीताचे बोल: खता तो जब हो के
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे.
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
अमीर तु है...
अमीर तु है तो
इतना जरा बतादे मुझे.
गरीब मै हु
पर ये मेरी खता तो नही
गरीब मै हु
पर ये मेरी खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही.
तुझे भी प्यार है
तुझे भी प्यार है
मुझसे मै जानती हु सनम
ये बात और है
मुझसे कभी कहा तो नही
ये बात और है
मुझसे कभी कहा तो नही.
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
हर एक पल मै
हर एक पल मै
तुझे याद किया करता हु
तुझे भुला के मै
पल भर कभी जीया तो नही
तुझे भुला के मै
पल भर कभी जीया तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
१९९२ मधील दिल का क्या कसूर मधील हे सुंदर गीत अनवर सागर यांनी लिहीलय तर कुमार सानु आणि अल्का याग्निक यांनी गायल आहे. अनवर सागर यांच्या या गिताचा अर्थ खुपच सुंदर आहे यात त्यांनी सांगितलय एखादयावर प्रेम करण ही चुक नाहीये प्रेम हा शब्दच खुप वेगळा आहे अगदी मनाला भीडणारा प्रेम जात पात अमीरी गरीबी बघत नाही आणि हेच वर्णन त्यांनी या गीतात केले आहे. अलका याग्निकचा आणि कुमार सानु यांचा आवाज खुपच सुंदर वाटला आहे म्हणूनच हे गीत अगदी लक्षात राहात. तसेच आपल जे दोन कलाकार लक्ष वेधून घेतात ते म्हणजे दिव्या भारती आणि अरुण कुमार यांच ही काम खुपच छान झालेल आहे. म्हणून हा चित्रपट लक्षात राहतो आणि गाणी ही.